शनिवार, २३ जुलै, २०१६

फळे खा, आनंदात राहा.......





फळे व भाजीच्या प्रमाणापेक्षा आठपट जास्त फायदा त्यांच्या सेवनाने होतो. एखाद्या बेकार माणसापेक्षा नोकरी करणाऱ्या माणसाला जितके समाधान मिळेल तितके समाधान फळे आणि भाजी खाणाऱ्याला मिळते. वॉरविक विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ अ‍ॅण्ड्रय़ू ऑस्वल्ड यांच्या मते, फळे व भाज्यांच्या सेवनाने जितके आरोग्य सुधारते तितक्यापटीहून आठपट अधिक तुमच्या आनंदी जीवनात भर पडते.